Banana Crop Insurance

आमदार चव्हाण यांचे मुद्दे…

– जळगाव जिल्ह्यात केळीखालील क्षेत्र सुमारे ८० ते ८५ हजार हेक्टर आहे.

केळी पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा प्रस्ताव सादर करतानाच सर्व कागदपत्रे दिली.

ती ग्राह्य धरून त्यांना योजनेत सहभाग मिळाला. मग आता पीक पडताळणी कशासाठी?

– विमा कंपनीच्या जनजागृतीमुळे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली व त्यांचा विमा योजनेतील सहभाग वाढला.

– अनेक केळी विमाधारकांकडे जाऊन केळी पिकाची पडताळणी झाली.

पुन्हा त्याच शेतकऱ्यांकडे पडताळणीसाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी जात आहेत. हा प्रकार कशासाठी?

👇👇

PM Kisan 13th Installment Date & List PDF:पीएम किसान 13 व्या हप्त्याची तारीख आणि पीडीएफ यादी

– वैयक्तिक, वैद्यकीय व इतर कारणाने केळी पिकविमाधारकाची पीक पडताळणी होऊ न शकल्यास त्याला संबंधित विमाधारकच जबाबदार राहील व संबंधिताचा विमा हप्ता जप्त होईल,

अशी अट मध्येच विमा कंपनीने टाकली आहे. हा प्रकार चुकीचा आहे.

– जिल्ह्यात रोपे उपलब्ध होतील तशी लागवड केली जात आहे. कारण रोपे कंपन्या देतात.

ती लागलीच कृषी केंद्रात मिळत नाहीत. अशा स्थितीत पीक पडताळणी झाल्यास विमाधारकाने काय करावे?

PM Kisan 13th Installment Date & List PDF:पीएम किसान 13 व्या हप्त्याची तारीख आणि पीडीएफ यादी

error: Content is protected !!