ration card राशन कार्ड लाभार्थ्यांना मिळणार पैसे.अर्ज करण्यास सुरू
नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्रति लाभार्थी ५ किलो अन्न जसे की २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ परंतु मध्यंतरीच्या काळात एपीएल कार्डधारकांना गहू व तांदूळ वाटप न केल्यामुळे, आता रक्कम थेट कार्डधारकांच्या नावावर केली जाईल.
राशन कार्ड
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
28 फेब्रुवारी 24 7 2015 च्या शासन निर्णयानुसार अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत राज्य औरंगाबाद जालना नांदेड बीड
PM Kisan Mandhan Yojana: सरकार सर्व शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये देत आहे, हे काम लवकर करा
उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्या प्रकरणे अन्न सुरक्षा अधिनियम 201 नुसार समाविष्ट आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी याप्रमाणे शिधापत्रिकांना 2 रुपये प्रति किलो गहू आणि 3 रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्य लाभ दिले जात आहेत.
केसरी कार्ड लाभार्थ्यांना मिळणार पैसे अर्ज करण्यासाठी क्लिक करा
👇👇👇👇👇